Posts

चंपारण्य चळवळ १९३८

                                                               चंपारण्य चळवळ १९३८        चंपारण्यास जनकराजाची भूमी म्हणतात .या भागात आंबा आणि नीळ ह्यांचे उत्पादन होत असे .सन १९१७ मध्ये ब्रिटिशांच्या नियमाप्रमाणे "तीन कठीया "शेतीत निळीची लागवड करावी असा प्रत्येक शेतकऱ्यास दंडक होता .तीन काठिया शेती म्हणजे शेतीचा तीन विसांश भाग .एवढ्या भागात शेतकऱ्यास निळीची शेती बळजबरीने करावी लागे.त्याच्यातून राजकुमार शुक्ल या शेतकऱ्यास स्वतःचे व इतर शेतकऱ्यांचे दुःख सहन झाले नाही.त्यांनी म.गांधींची या संधर्भात भेट घेऊन त्यांना चंपारण्यातील शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीबद्दल कल्पना दिली त्यामुळे म.गांधींनी चंपारण्य बघण्याचे ठरविले व निळीच्या शेतकऱ्याच्या चळवळीने मूळ धरले .      गांधीजींनी सर्व प्रकारच्या लोकांकडून परिस्थितीची माहिती करून घेतली व त्या माहितीचे संकलन केले ,संकलन केलेल्या माहितीतून म.गांधींच्या असे लक...

कौटुंबिक अत्याचार : हुंडाबळी

          भारतीय स्त्रीच्या बाबतीत दिवसेंदिवस वाढत चाललेला व तिचे प्राण घेणारा अत्याचार म्हणजे हुंडाबळी होय. या अत्याचाराची मूळ हुंड्याच्या  पद्धतीत असल्याने ही समस्या समजून घेणे आवश्यक आहे. स्त्री ही मालमत्ता आहे. मालमत्ता दुसऱ्याला देणे म्हणजे दान करताना नुसतेच दान करता येत नाही, त्याबरोबर काहीतरी दिले पाहिजे या कल्पनेस समाजमान्यता होती. तेव्हा स्त्रीचा विवाह हे दानत आहे. त्यामुळे सालांकृत कन्या दान म्हणजे अलंकारासह कन्यादान करणे ही प्रथा होती आणि स्त्रीच्या अनेक स्वातंत्र्याचा संकोच होऊन विवाह हाच तिला एक संस्कार उरला होता. विवाह हा तिच्यासाठी व तिच्या घरच्यांसाठी अनिवार्य बाब होती. विवाह योग्य कन्या घरात ठेवणे ही जननिदेची गोष्ट मानली जाई. शिवाय या मुलीच्या हातुन पापं घडले वा कोणीतरी तिचा गैरफायदा घेतला तर सारे कुटुंबच उध्वस्त होईल ही सततची भीती. या दृष्टीने स्त्रीच्या जन्मापासूनच स्त्री ही त्या घरासाठी ओझे होते कारण विवाहाच्या वेळी वराला, वराच्या घरच्यांना वधूपित्याला रोख रक्कम, सोने -नाणे, भेटवस्तू वगैरे द्यावे लागे.          ...

सामाजिक अत्याचार : स्त्री भ्रूण हत्या

 गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदानतंत 3एक तर गर्भपात सुरक्षित असला पाहिजे त्यापासून स्त्रीला हानी पोहोचता कामा नये तसेच विषमता निर्मूलन हे त्यांना चे ध्येय असले पाहिजे  आता साठी पुन्हा पैसे द्यायची गरज नाही हे जाणून कुटुंबीय विश्वास टाकतात यामुळेच सोनोग्रफिक डॉक्टर पकडले जाणे अवघड असते जोपर्यंत तपासणीसाठी आलेली बाई तपासणी करणाऱ्या डॉक्टर विरुद्ध बोलत नाही तोपर्यंत त्याला पकडणे कठीण असते सोनोग्राफीचा वापर वाढल्यापासून एक धोका निर्माण झाला आहे की बायकांचे पाचव्या किंवा सहाव्या महिन्यातले गर्भपात वाढले आहे हे स्त्रीच्या शरीराच्या दृष्टीने धोकादायक आहे मानसिक दृष्ट्या ही अतिशय तापदायक आहे त्यामुळेच अशा अवस्थेत गर्भलिंग चाचणी चाचणी केली जात आहे याची तपासणी करावी आपल्याला सहजासहजी मिळू शकत नाही शिवाय तपासणी करणाऱ्या व्यक्ती थेट लिंगनिदान सांगत नाही तर त्यासाठी काही सांकेतिक शब्द वापरतात उदाहरणात मुलगी असेल तर शुक्रवारी आणि मुलगा असेल तर सोमवारी या असे बोलण्यात कोणताही पुरावा मागे ठेवला जात नाही काही ठिकाणी तर त्याच्या स्वरूपात या तपासण्या करून दिल्या जातात त्या पॅकेजमध्ये तपासणी...

स्त्री भ्रूण हत्या

 प्रस्तावना : भारतात मुलींच्या जन्माकडे आपुलकीने पाहिले जात नाही ही उघड बाब आहे हुंडा पद्धतीचा भस्मासूर या बाबी कारणीभूत आहे हुंडा बंदी कायदा असूनही अजून लोकांच्या मानसिकतेत फारसा फरक पडलेला नाही भारतातील अशिक्षितपणा रूढी-परंपरा यादेखील यास कारणीभूत आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जन्माआधीच मुलींचा जन्म होण्याची टाळले जात आहे त्याचा परिणाम स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर यावर होतो आहे 2001 आणि 2011 च्या जनगणनेनुसार असे आढळले आहे की आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून मुलींचे जन्म थांबवली जात आहे त्यामुळे झिरो ते सहा वयोगटातील मुलींचे प्रमाण झपाट्याने कमी झाले आहे 2001 च्या जनगणनेनुसार भारतातील लोकसंख्येत दर हजारी स्त्रियांचे प्रमाण 933 होते तर 2011 च्या जनगणनेनुसार हे प्रमाण दर हजारी 914 पर्यंत खाली घसरले या दोन्ही जनगणना कालावधीत महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्ह्यात स्त्रियांचे प्रमाण कमी झाल्याचे आढळते त्याचे कारण स्पष्ट आहे ते म्हणजे लिंग परीक्षण आणि त्यानंतर स्त्रीलिंग असल्यास गर्भपात केला जाणे.                      ...

संप्रदायवाद

                                                               संप्रदायवाद  भारतीय समाजाचे  एक वैशिट्य म्हणजे भारत हा अनेक धर्मपंथीयांचा देश आहे .मुळातच धर्माची शिकवण ,श्रद्धा ,आचार वैगरेंत असलेल्या फरकाचा या ना त्या कारणाने विस्फोट होऊन त्यातून सांप्रदायिक हिंसाचार माजतो .त्यात अनेक निरपराध बळी पडतात ,बेसुमार वित्तहानी होते ,वातावरणात भीती दाटून राहते .काही काळ लोक जीव मुठीत धरून राहतात .हि संप्रदायिकता व त्यातून होणार हिंसाचार हि एक पारंपरिक समस्या आहे .        संप्रदायवाद आणि सांप्रदायिक हिंसाचार हि एक अतिशय जातील अशी सामाजिक घटना आहे .संप्रदायवाद हि बहुमुखी अशी सामाजिक घटना असून वेगवेगळ्या स्तरावर तिचे स्वरूप स्पस्ट करणे आवश्य्क आहे .      संप्रदायिकता किंवा संप्रदायवाद हि एक अत्यंत गुंतागुंतीची सामाजिक घटना आहे .संप्रदायवादाला मानसिक,सामाजिक,ऐतिहासिक .आर्थिक ,राजकीय आणि सांस्कृतिक...